महायुद्ध Live: निवडणुकांमुळे मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटलं का? Mahayudha live with Ashish Jadhao
Loksabha Election 2024 महायुद्ध Live: निवडणुकांमुळे मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटलं का? Mahayudha live with Ashish Jadhao
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzhead.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
किती जरी लपवलं तरी सत्ताधाऱ्यान साहित सर्व पक्षांची पूर्ण पणे फाटली आहे हेच सत्य आहे..... आज मराठा समाज एक झाला आहे तो कसा फुटेल याची पूर्ण ताकद लावून प्रयत्न चालू आहेत. पण ते शक्य नाही.
0
निवडणूकी मध्ये जरागे फॅकटर एक नंबर चालणार आपले जिवलग फडणवीस आणि आपली अनाजी पंत टिम याची छत्रपती टीम जिरवणार..एक मराठा कोटी मराठा
स्वप्न बघ
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढविता जनतेला महागाई आणि बेरोजगारी विरोधात मतदान करण्यास आवाहन करावे.
Mag mahagai sampel ka ?
2:09 झृंश जे😅 ले एकच गोष्ट नंंंंंंँँननननंंंननंंंँँंंंधधलललरर ते@@meenasutar6423
त्यासाठी कुणाला मतदान करायचे?
जरांगेच गोरगरीब गरजवंत मराठ्यांनाच व बहुजन आठरापगड जात जरांगेच्याच सोबत ऐकत्र येवून लोकसभेतील निवडणूकीत विजय मिळवून देईल.
सराटे साहेब शिंदे ने सगेसोयरे आरक्षण नदेता दहा टक्के न मागितले ते दीले मग त्याने शपत घेऊन वाशी नवीमुब ई येथून परत आले हे फसवले
अठरापगड समाज जरांगेच्या पाठीशी कशासाठी आहे? म्हणजे कोणत्या कारणाने जरांगेला साथ देईल?
असं होणार नाही
Veda athrapagad jati dara madhe ubha rahu denar nahit, loksabha durchi gost
जसे केजरीवाल सारखे नेतृत्व लोक चळवळी मधून निर्माण झले तसच जरांगे पाटील सुद्धा भविष्यात नक्कीच नवीन राजकीय व्यवस्था निर्माण करत आहेत
अगदीं बरोबर आहे
जसा केजरीवाल जेल मध्ये गेला तसा हा पण जाईल😂😂😂😂
दोन्ही प्रमुख पाहुणे यांनी फार सुंदर विलशेष केले त्याबद्दल धन्यवाद.
जो चाटणार तोच फुटणार बाकी जरांगे पाटील म्हणतील तसं
खूप छान विश्लेषण दिले खूप खूप आभार लोकमत चे आणि आशिष जाधव सर चे, तुम्ही जो टॉपिक निवडला तो कोणीच बोलत नाही ❤
जय जय श्रीराम 🚩 जय शिवराय 🚩
आंदोलन भरकटलेलं नाही ते योग्य मार्गावर आहे मराठ्यांनो पारंपारिक पक्षांना मत देऊ नका जरांगेभाऊ सरकारने आपण वकार्यकर्त्यांवर गुन्हे आहेत आरक्षणाचा सत्ता हा मार्ग आहे आंबेडकरांचे नुसार राजकीय भूमिका घेतली तरच आरक्षण व इतर न्याय मिळू शकतो.
Manoj dada jarange फॅक्टर 100/ चालणार विरोधक भुई सपाट होईल.... महा विकास आघाडी विजयी होणारं आहे
वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे पाटील एकत्र आले तर भल्याभल्यांची हातभर फाटीन
Wanchit cha neta niwadun aalyawar tumhala aarakshan deil ka ?
@@meenasutar6423आंबेडकर प्रमाणिक आहेत
मराठा समाजाने मनात एक गोष्ट ठरवलीय ती म्हणजे जे आमच्या हक्काचं आम्हाला दिल जात नसेल तर आम्हीच देणारे होऊ....जय मराठा 🚩
माजोरी भाषा 😂😂😀😀😀😀😀😀
@@vishwastripure6010 तु कोण 😂😂😂😂
@@smschannel1175 तु कोण विचारणारा
आज कोणताच पक्ष मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षणाला पाठिंबा देत नाही,त्यामुळे अपक्ष उमेदवार देणं आवश्यक आहे.
वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणे हाच योग्य पर्याय आहे.
वंचित बहुजन आघाडी ला जरागे पाटील ची साथ मिळाली तर आपले उमेदवार लोक सभेत जातील व आपल्या हक्कासाठी ते आपले प्रस्न मांडतील व आपले अधिकार प्राप्त करून घेतील 🙏🙏🙏👌
वंचितचे प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्यात त्यांच्या बाजूने आणि मराठ्यांमध्ये मराठ्यांच्या बाजूने. २ही डगरी वर हात डबल ढोलकी.
आशिष सर आजची तुमची हि डिबेट ऐकल्यानंतर मला तरी असे वाटते की मविआ ला वंचित ची गरज किती
उत्कृष्ट चर्चा. चर्चेचा आवाका खूप खोलवर आणि योग्य दिशेने.चर्चेत सामील झालेले वास्तवतेचे भान ठेवणारे आणि अचूक निदान व्यक्त करणारे आहेत.
100% मराठ्या च कसाय महितीय का नाही तोवर नाही पण जर समोर कोण वळवळ केल न शेवट झाला तरी चालल पण नादच करून दाखवणार.
माजोरी पणा सोडा 😁😁😁😂😂😀😀
@@vishwastripure6010 स्वतः माज करायला कधीच नाही जात कोणी माज दाखवला न मग नाही सोडत भाऊ.
बरोबर आहे सराटे साहेब तुम्ही दादाला सांगा आंबेडकर साहेबांना समजून सांगा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम
योग्य दिशा दर्शक अंदोनलन.
खुप छान विश्लेषण सराटे साहेबांच.
ताईसाहेब महाराष्ट्रात सर्वांत लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे या एक प्रामाणिक लोकनेतया आहेत त्या सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारया लोकप्रिय लोकनेतया आहेत
मनोज जरन्गे एकमेव मराठा बाघ
जरांगे पाटील जरी आमचा नेता असला तरी पण जर जरांगे बोलले महायुतीला मतदान करा तर आम्ही ऐकणार नाही हवं तर आम्ही वंचित ला मतदान करू पण महायुतीला मत देणार नाही
आशिष जाधव साहेब खूप छान विषय निवडतात आपणास मनःपूर्वक जय भीम.... ❤
डॉ. बाळासाहेब सराटे साहेब तुमचं हे मत योग्य आहे की या निर्णयाचा फायदा bjp ला होईल तर मग आघाडीने मराठाला उमेदवाला उमेदवारी सोडावी....😂 असही bjp आली तर त्यांचं पूर्ण अस्तित्व पुसलं जाणार आहेच....मराठा जरी पराभूत झाला तरी मतांच बेरीज नक्की समजेल जी विधानसभा साठी मोलाच ठरेल......तेव्हा आघाडीने विचार करावा....मराठा कोणा साठी माघार घेणार नाही.
का mva,,,यांनी कुठे मराठा ओबीसी तून आरक्षण देऊ असा शब्द दिला आहे,काका तर मराठा विरोधी आहेत
बाळासाहेब पवार तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे बघा बिड कडे लक्ष देऊ नका. सत्तेत असताना आघाडी सरकारने, पवार साहेबांनी काय केले बिड जिल्हा साठी ते सागा
जरागेना ज्यास्त महत्व देवु नको अंध भक्त आहेत कार्यकर्त
शरदचंद्र पवार साहेब यांनी आरषण का दिले नाही त्यांना नाही विरोध करणार पण ओबीसी नेते संपवण्यासाठी प्रयत्न करता भविष्यात महाराष्ट्रात ओबीसी बांधव यांचेच सरकार स्थापन होणार आहे
चांगले विश्लेषण
लढेंगे-जितेंगे-हम सब जरांगे!
जरांगे पाठलांचा निर्णय योग्य आहे पाटील आणि आंबेडकर कमित कमी 30ते 35 सीट निवडून आणतील Sc st obc व वंचित घटक त्यांच्या पाठीमागे उभा आहे. जय आरक्षण
ओबीसी मधून आरक्षण मागतो मग ओबीसी कसा बरोबर असणार
सराटे साहेब,तुम्ही संभाजीनगर मधून उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीकडून भरावा.
हा प्रयोग फसला तर फार अवघड आहे आंदोलन तर चिरडणार आणि पाटील जेलमध्ये जातील
आंदोलन टिकवायचे तर राजकारण बाजूला च ठेवले पाहिजे दोन महिने फक्त भेटी गांठी घेणे तरच ठिक आहे
महविकास आघाडी का,काकांनी तर मराठा आरक्षणाला विरोध केला आहे,, हे चालणार नाही
अहमदनगर जिल्ह्यात लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे जो निर्णय घेतील तो अंतिम असेल
या सराटे हा फक्त फुकटा अभ्यासक याच थोबाड बघू वाटना वर्षानुवर्षे याच स्कंदपुराण ऐकवतो
छान चर्चा... लोकसभा निवडणूक ही देशाचा राज्यकर्ता ठरवते... मनोज जरांगे पाटलांनी या घडीला ( लोकसभा निवडणुकीत) अशी भूमिका घ्यावी की ती समस्त हिंदुस्तानी जनतेची असेल, किमान महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका घ्यावी. आताच्या घडीला मनोज भाऊंनी मराठा आरक्षण ही संकुचित भूमिका न घेता, देशापुढील शेतकऱ्यांच्या, बेरोजगार तरुणांच्या, बेघर लोकांच्या भूमिका मांडली पाहिजे. क्षणाची माघार हा अंतिम विजय असतो हे मनोज भाऊंनी लक्षात घ्यावं. माझ्या सामान्य बुद्धिनुसार केंद्र सरकार मराठा आरक्षणासंदर्भात खूप मोठी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे आपली शक्ती या निवडणुकीत उमेदवार उभे करण्यापेक्षा या लोकसभा निवडणुकीसाठी समाज प्रबोधन करावे... आरक्षण मिळाले तरी सरकारी नोकऱ्या, सरकारी महाविद्यालये तर राहिली पाहिजेत हे लक्षात ठेवावे...
🎉🎉🎉
आणि हो... देशातील लोकशाही अस्तंगत होत चालली आहे हे मनोज भाऊंच्या चाणाक्ष नजरेतून निश्चित सुटलं नसेल... त्या अनुषंगाने त्यांनी आणि समस्त जाती बांधवांनी ( सगळेच मराठा, ओबीसी, आदिवासी, वंचित.....) देशातील लोकशाही जिवंत राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवीय अन्यथा जे आरक्षण सध्या आहे ते पुढे मिळेलच याची शाश्वती नाही .. .
बाळासाहेब सराटे हे मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे मांडत नसून त्यांचे म्हणणे मांडत आहेत.
भाजप पुरस्कृत ऊमेदवार निवडून येणारच नाहीत.
म्हणून बाळासाहेब सराटे साहेब तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे फक्त शिंदेंना प्रधान दिलं आणि त्यांचे उमेदवार निवडून आणले तर त्याच्यामध्ये मोठा बदल होईल आणि जे काय राहील का माहिती पूर्ण करून घेण्यात मदत होईल
दोघा वक्त्यांनी अगदी बरोबर भुमिका मांडली
आता मोदी साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा आणि फायदा करून घ्या
खूपच छान विश्लेषण दोघाही पाहुण्यांचं हे जरांगे पाटलांनी विचार करावा
मराठा आरक्षण अभ्यासकांनी जरांगे पाटलांना समाजाचा फायदा कशात आहे ,यासाठी मार्गदर्शन करावे
मनोज साधाभोळा प्रामाणिक व्यक्ती. समाजाला भरकटूव नये,
आपले मुद्दे पटले या बाबतीत आपलं अभिनंदन
सराटे साहेब बर्याच दिवसानंतर दिसले.
We support jarange patil only 🎉🎉
लोकसभा सर्व 48 जागा मराठा उमेदवार उभा राहील...त्यात यश किती येईल त्या पेक्षा आपली ताकद नक्की स्पष्ट होईल आणि हिच ताकद पुढील विधान सभेत पूर्ण ताकद लावून मराठा सत्ता नक्की काबीज करेल हे त्रिवार सत्य आहे. जय मराठा 🚩
लगेगा हाय सब पडगे आसे आहे जे विनायक मेटे जसे मराठा 26 विस वर्ष मराठा विभाजन करून पैसे खाऊन परत आमदारकी घेतली हे खर नाही फसवेगिरी आहे फक्त भाजप ला धक्का न लागता मतदान करा हे च खर आहे
महायुतीला मदत
आशिष जाधव साहेब महायुतीच्या 48 पैकी 48 जागांचा अतिशय प्रवास सुखकर झालेला आहे
गरीबाचा वाली फक्त ॲड प्रकाश आंबेडकर
एकान्गी विचार सरणी
Well done.Ashishji
मराठवाडा संपूर्ण BJP danger zone सगे सोयरे अध्यादेश काढला पण तो कायदा पारित केला नाही आणि लोकांचा रोष कायम आहे 💯🙌
खूपच छान
Ashish Jadhav!!You brought out the thinking of these Maratha leaders quite well!!!
संभाजीनगर मधून जरांगे पाटलांनी हर्षवर्धन दादा जाधव यांना उभे करावे ते नक्कीच विजयी होतील
खरे आरक्षण विरोधी शरद पवार आहेत आपले नेमके कोण आहे हे ओळखा आणि मतदान करा एवढीच विनंती
बरोबर आहे
बाळासाहेब आणि पवारसाहेब यानी चांगली भूमीका मांडली
सर्व पक्षीय जुन्या उमेदवाराला मत देवु नका कारण युती,मविआ हेतर पुर्ण भृषटाचारी आहेत
आपला फायदा करून घेताना दुसऱ्याचा फायदा होत असेल तर काय फरक पडणार नाही.
Jai Shreeram
सर्टिफिकेट यामध्ये आणखीन एक होऊ शकते की मराठ्यांची वोट बँक फिक्स होईल आणि आकड्यांशी केवढी मतदार फिक्स आहेत
महाविकास आघाडी मधिल सर्व सरसकट पक्ष मराठयाना आज पर्यंत हक्काचे मतदान आहे म्हणून तर फसवत आलेले आहेत
प्रत्येक मतदारसंघात 1000 उमेदवार दिले असते तर निवडणूक आयोगास बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागली असती.
Nahi hot bhau te
तुम्हाला जनरल नॉलेज कमी आहे
पवार चां अजून एक डाव फैल गेला.....खरे बोलतो तुम्ही आणि अजून दोन चार लोक डायरेक्ट राष्ट्रवादी हातात घ्या तरच्च तो जिवंत राहील.....
आशिष सर सर्व मराठा समाज मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे ते शेवट पर्यंत श्वास आहे तो पर्यंत समाज मनोज दादा पाटील यांच्या सोबत आहेत
छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेतलेला मुख्यमंत्री चे गुणगान सराटे गात आहेत
आशिष सर हा मुद्दा वेगळाच आहे हे सर्व राजकारण आहे अहो सर नवदटके मराठा ओबीसी मध्ये आहेच मग सरसकट दयाला काय हरकत आहे हे सर्व राजकारणी फक्त राजकारण करत आहे
शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे ही दोन्ही मंडळी मराठा आरक्षण विरोधी आहे हे पण लक्षात असू द्यावे ही विनंती
मनातलं बोललात तुम्ही बरोबर आहे
विरोधी पक्षाने सुधा मराठी मानसाची दखल घेतली नाही
मराठा समाजाचे आरक्षण विरोधी लोकांचा पराभव झाला पाहिजे...हीच भूमिका समाजाने घेतली पाहिजे
जय शिवराय.
निवडणूक लडल्याशिवाय मराठा समाजचिओठ बँक कशी माहीती होणार म्हणून नवडनुक लडले पाहिजे .
कोणत्याही आंदोलनाची मागणी ही संविधानिक असावी, अवाजवी मागणी केल्यास आपला भ्रमनिरास होतो हे नक्कीच.
नोंदी सापडल्यात...certificate द्या... काय चुकीच...
जिथं जिथं पाटील उमेदवार देणार आहेत तिथं विरोधकांनी उमेदवार देऊ नये
एकीकडे वंचीत बदल गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आणयाचे मानलें पाहिजे तुम्हाला
जरागेचा पुरता मामा राजकारण्यांनी केला आहे
महोदयजीसौ., आपले विचार पक्षांना धरुन हितवर्थक ऊमेदवारांची चलती व्हावी. हि आपली अपेक्षा न ठेवता केवळ वंचीत व अन्य पक्ष जे आपले हित साधणारे किंवा ईत्तर पक्षांतील कोणत्याही जाती-धर्मांचा अजिबात विचार न करता सक्षम विचारवंत आपल्याच आंदोलनात असणारे व समील झालेल्या नवनिर्मान नेता म्हणून धर्म-जात न पाहता केवळ सहकारी मदत घेऊन चालणारे पक्षांतीलच आपल्या मध्य दगड ऊभा केला तरी निवडून आणण्याची जबाबदारी आंदोलकांनीच घेणे व सर्वांशी मनमिळाऊ ठेऊन ठोस निर्णय घेणे हे ऊचीत होईल.हि बाजू ठेवून जरांगेंना विचारार्थ निर्णय देण्यास अवगत करावे.या एकमुखी भावनेने ऊमेदवार देणे हि विनंती.🎉❤.!!!.
Jindabad aashish jadhaoji,yavatmal aapan
आम्ही मराठे obc च्या विरोधात नाहीत. जुन्या घराणे शाही च्या विरोधात आहेत. त्या मुळे सर्व बहुजन अठरापगड जातींचे, मुस्लिम चे मतदान सुद्धा मतदान करतील.
मराठवाडा १९६९ ला नाही तर १९५७ ला महाराष्ट्रात आला आहे
बरोबर
Prakash Ambedkar & Jarange Patil Both Honest Person ❤❤❤
बाळासाहेब पवारसाहेब श्रध्देय बाळासाहेबांची खरीताखत मिडीयासमोर माडलीत आपण, अगदी बरोबर आहे. ॥जय जिजाऊ॥ ॥जय शिवराय॥ ॥जय भिम॥
Aambedkar sahebanchya sallyani chalave
मागे फडणवीस चे १२८ चे १०५ कशामुळे झाले? शरद पवारांचे किंवा शिंदे चे फार गुणगान करु नये
👍👍👍🚩🚩🙏 ओन्ली जरांगे पाटील
🙏JAY BHIM BALASAHEB SRATE TUMI BOLAT TE BAROBR.AAHE NIVDNUNK LDHAVA TUMI HUSHAR AAHAT 🙏👍💐🎉🌹
अरे बाळासाहेब पवार आपण पॉझिटिव्ह थिंकिंग राहा
जरांगे पाटील यांनी 48 जागेवर उमेद्धार उभे करावेत.
सर्वांत आधी जरांगे पाटील लोकसभा निवडणुक लढवायची नाही म्हणाले ,पण समाजाचा रेटा निवडणूक लढवण्याचा होता. निवडणूक लढली तर त्यांचे नेतृत्व जरांगे पाटलांनी केले पाहिजे. समाजावर निर्णय सोडला तर एकमत होणार नाही
कोणत्याही पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा इतका खराब झालेला आहे की ही लोकं सत्तेसाठी स्वतःच्या आई-वडील भाऊ-बहिण या सर्वांना नावावर लावतील
म्हणजे तुम्ही विश्लेषक नसून तुम्ही पवार गटाचे आहेत शरद रावजी
Yes ... Bulla aavdto hyana tyacha...
मराठा समाजाचे २५ खासदार निवडून आले पाहिजे.मराठा समाजाचे हे उमेदवार संसदेत आरक्षणासाठी आवाज उठवतील
100%
ही लढाई गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नसुन राजकीय लढाई आहे खास करून कॉग्रेस राष्ट्रवादीला सत्तेवर आणण्यासाठी धडपड चालू आहे.
अहो कोणी तरी दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकरी याकडे लक्ष द्या. हा सर्व समाज समावेशक विषय घेतला तर , शेतकरी कुटुंबांना जगवेल. अन्यथा वर्षभर तुमची गिधाडे कामगिरी चालूच असते.
अँटी ओबीसी लोकमत